आपला जिल्हा
Aadvaith Consultancy https://aadvaith.in
-
‘राष्ट्रवादी जनसुनावणी’ उपक्रमाचा हडपसरमधून शुभारंभ; सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करणार
पुणे:– सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय आणि हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. ‘राष्ट्रवादी जनसुनावणी’ असे नाव असलेल्या…
Read More » -
FloodWarning : प्रवरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू
अहिल्यानगर – जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे भंडारदरा व निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग FloodWarning सुरू करण्यात…
Read More » -
गोसावी समाजाच्या समस्यांवर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारींना निवेदन
सोलापूर (प्रतिनिधी) – अक्कलकोट तालुक्यातील गोसावी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात वंचित बहुजन आघाडी, सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. कुमार…
Read More » -
कल्याण डोंबिवलीत ‘घर घर संविधान’ अभियान: शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांचा आदर्श
डोंबिवली:- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी विजय सरकट यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा, त्यांनी कल्याण डोंबिवली…
Read More » -
मातंग समाजाच्या महिला सरपंच आणि मुलाला जाळण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु
अहिल्यानगर:- जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील रोडी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वातंत्र्य दिनानंतर अवघ्या दोनच दिवसांनी म्हणजेच १७ ऑगस्ट…
Read More » -
पुराचा धोका लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे – जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: – पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे कोयना आणि वारणा धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे सांगलीतील कृष्णा नदीच्या…
Read More » -
“सरकारी लाडकी बहीण” अपात्र लाभार्थ्यांना लाभ? ११२३ अपात्र यादी, कारवाईचे आदेश जारी
पुणे: महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी लाडकी बहीण‘ योजनेत अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत…
Read More » -
यूनिटी हॉस्पिटलवर गंभीर आरोप; रिपाइं (ए) उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे करणार आमरण उपोषण
संगमनेर: अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील यूनिटी हॉस्पिटलमध्ये एका महिलेवर झालेल्या अन्यायाच्या प्रकरणात कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप करत रिपब्लिकन…
Read More » -
महार वतन जमिनी परत मिळवण्यासाठी शशिकांत दारोळे यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण
मुंबई: महाराष्ट्रातील हजारो एकर महार वतन जमिनींवरील अनधिकृत व्यवहार रद्द करून त्या मूळ वतनदारांना परत मिळाव्यात, या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन…
Read More »
