महाराष्ट्र

    Aadvaith Consultancy https://aadvaith.in

    मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी FIR नाही; पोलिसांवर अवमाननेची टांगती तलवार

    औरंगाबाद: सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना एका आठवड्यात एफआयआर (FIR) दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.…

    Read More »

    CPI : नाशिकमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 25 व्या राज्य अधिवेशनाला उत्साहात प्रारंभ

    नाशिक: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (Communist Party of India – CPI) महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्या 25 व्या राज्य अधिवेशनाचा आज नाशिक शहरात…

    Read More »

    Illigal Mining: अवैध गौण खनिज उत्खननाला आळा घालण्यासाठी ड्रोनद्वारे खाणपट्ट्यांचे सर्वेक्षण

    पुणे, ६ जून:- राज्यातील गौण खनिज खाणपट्ट्यांचे अचूक सर्वेक्षण करून अवैध उत्खननाला चाप लावण्यासाठी महसूल विभागाने आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर…

    Read More »

    Raigad Fort : रायगडावर सापडले प्राचीन ‘यंत्रराज’ सौम्ययंत्र: खगोलशास्त्रीय अभ्यासाने झाले होते दुर्गनिर्मितीचे काम?

    रायगड: दुर्गराज रायगडाच्या Raigad Fort निर्मितीमागे केवळ स्थापत्यशास्त्रच नव्हे, तर तत्कालीन अत्याधुनिक खगोलशास्त्रीय अभ्यासाचाही मोठा वाटा असावा, असा महत्त्वपूर्ण पुरावा…

    Read More »

    जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना संपूर्ण करमाफी; नांदुरघाट ग्रामपंचायतीचा क्रांतिकारी निर्णय

    नांदुरघाट, बीड: बीड जिल्ह्यातील नांदुरघाट ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक आणि दूरदृष्टीचा निर्णय घेत मराठी शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा दिली आहे. ग्रामपंचायतीच्या…

    Read More »

    खासदार निलेश लंके यांच्याकडून अहिल्यानगर दक्षिणमध्ये मल्टीमोडल लॉजिस्टिक हबची मागणी

    अहिल्यानगर: अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय जहाजबांधणी, बंदरे आणि जलमार्ग मंत्री श्री. सर्वानंद सोनोवाल यांची दिल्ली…

    Read More »

    छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहराची पाणीपुरवठा योजना सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्णपणे कार्यान्वित करावी, असे स्पष्ट…

    Read More »

    पावसाळ्यापूर्वी राशनचे अन्नधान्य आधिच घ्या; ऑगस्ट २०२५ पर्यंतचे धान्य ३० जून २०२५ पर्यंत मिळणार

    पुणे: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत मोफत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांसाठी एक…

    Read More »

    अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा: शेती-घरांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश

    मुंबई:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत आज राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. शेती…

    Read More »

    ॲम्ब्युलन्सअभावी आदिवासी महिलेची रस्त्यावर प्रसूती; आरोग्य विभागाच्या अनास्थेवर खासदार सुप्रिया सुळे संतप्त

    जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी येथे आरोग्य विभागाच्या अनास्थेचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वेळेवर ॲम्ब्युलन्स न मिळाल्याने…

    Read More »
    Back to top button
    Don`t copy text!

    Adblock Detected

    Please consider supporting us by disabling your ad blocker